दहावीचे सर्व बोर्डाचे निकाल लागले आहेत. ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या काहींनी यूपीएससीची परीक्षा देणार असा मानस व्यक्त केला. पालकांचा त्याला पूर्ण पाठिंबा असणार. आपल्या मुलांचे त्यांना खूप कौतुक वाटणार. डॉक्टर, इंजिनीअर, सीए होण्याऐवजी यूपीएससी देऊन आयएएस होणार असे म्हणणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यंदाचे ठोस कारण म्हणजे यूपीएससीचा निकाल त्याच सुमाराला लागला. वृत्तपत्रांतून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक, फोटो व मुलाखती छापून आल्या.
स्पर्धा परीक्षांचे वास्तव
RELATED ARTICLES
